शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ...

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे हे योग्य नसल्याचे उपक्रमशील शिक्षक देवीदास गुंजकर यांनी सांगितले

एरवीही मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळांकडून वर्षभर केले जाते. अंतिम परीक्षांतही त्याच प्रमाणात गुण असतात. मात्र, ऑनलाईन परीक्षा घेणेही सर्व शाळांना शक्य होईल, असे वाटत नाही. त्यासाठीचे साहित्य सर्वांकडे राहील, हे सांगता येत नाही. परीक्षा घेतल्या पाहिजे मात्र तांत्रिक उपलब्धतेचे काय? अशी प्रतिक्रिया माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.

मुलांसाठी परीक्षा आवश्यक आहेत. त्याचआधारे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा, हे आमचे म्हणणे आहे. यासाठी उत्तरपत्रिका घरी पाठवून ऑनलाईन पेपर देऊन ठराविक वेळेत शाळेत आणून पालकांनी जमा केल्यास व कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी न करता या उत्तरपत्रिका सादर केल्यास शक्य आहे, असे शिक्षण संस्थाचालक दिलीप बांगर म्हणाले.

सध्याच्या कोरोनाच्या काळात परीक्षेला मुलांना पाठविणे अवघड आहे तर ऑनलाईन परीक्षा सर्वच शाळा घेतील, असे नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतली तर चांगलेच आहे. त्यामुळे पालकांना मुलाची गुणवत्ता कळेल.

-दिनकर पिसे, पालक

विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा बोनस न देता ऑनलाईन पद्धतीने काही ना काही परीक्षा घेतली पाहिजे. त्यामुळे निदान मुले अभ्यास तरी करतील. सध्या ऑनलाईन अभ्यासात मुले काय करताहेत हे आधीच कळायला मार्ग नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शक्य नसल्या तरीही ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.

-अजय बियाणी, पालक

पहिली २२८५२

दुसरी २३१८७

तिसरी २२१९२

चौथी २१८७४

पाचवी २१३४२

सहावी २०७४०

आठवी २०५३५

नववी १९५१९

अकरावी१२६५७

सर्वाधिक मुले दुसरीत २३१८७

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२०५८५२