शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:25 IST

जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी संततधार पावसानंतर सोयाबीन पिकावर करपा रोगासह खोडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून तणावाखाली आहे. त्याला दिलासा देण्यास मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ.रामराव वडकुते म्हणाले, जिल्ह्यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर करण्यात आली. आज जिल्हाधिकाºयांकडेही ही मागणी केली. निवेदनावर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, बी.डी. बांगर, बालाजी घुगे, सुमित्रा टाले, देवीदास कºहाळे, जावेद राज आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस