शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले

By रमेश वाबळे | Updated: March 2, 2024 11:53 IST

यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे.

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास शनिवारी सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. 

जलेश्वर तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी हा तलाव अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या. तर १ मार्च रोजी नगरपालिका, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमांकन निश्चित करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. ज्या अतिक्रमणधारकांनी सूचनेनंतरही अतिक्रमण काढून घेतले नाही त्यांचे अतिक्रमण २ मार्च रोजी सकाळपासून हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास ३० जणांचे अतिक्रमणे आढळण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली. तलाव परिसरात जवळपास २०० जणांनी अतिक्रमणे केली आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण