शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन

By रमेश वाबळे | Updated: July 18, 2023 16:30 IST

हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील घटना

हिंगोली : नापीकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील इडोळी येथे १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. माधव रामजी जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

इडोळी येथील शेतकरी माधव रामजी जाधव कर्जबाजारीपणामुळे मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यातच यंदा पाऊस लांबल्याने सुमारे वीस दिवस उशिराने पेरण्या झाल्या. त्यामुळे यंदाही उत्पादनावर परिणाम झाल्यास डोईवरील कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा? असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातच शेतकरी माधव जाधव यांनी इडोळी येथील आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. ही घटना १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे इडोळी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfarmer suicideशेतकरी आत्महत्या