शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

खणके यांनी मांडला शेतकऱ्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:51 IST

तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.सेनगावसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी खणके यांना थेट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाल्याने प्रसिध्दीझोतात आले. ते तालुक्यातील केलसुला येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. ते गेल्या दहा वर्षांपासून केबीसीमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. यंदा संधी मिळाली. तर त्यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले आहेत. खणके यांची सदर प्रतिनिधीने त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. खणके म्हणाले की, राज्यात शेतकºयांचे प्रश्न सोडवण्यास कोणीही वाली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते कायम आहेत. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी आज दुष्काळी परिस्थितीमुळे जगावे कसे? या विवंचनेत आहे. या कार्यक्रमातून त्यावर प्रकाश पडला. शिवाय अमिताभ बच्चन यांना भेटलो, यातच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. खणके यांनी अमिताभ यांच्यासमोर आमच्या भागात लाईट व्यवस्थित राहत नाही. आम्ही शेतकºयांनी शेतीला पाणी कसे देणार, असा प्रश्न मांडला. तर बच्चन यांनी शेतकºयांना मदत करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले. यामुळे खणके प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आ.रामराव वडकुते यांनीही या शेतकºयाचा सत्कार केला.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक