शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिल, वाहतूक तोडसाठी टोकाई कारखान्यासमोर ‘जनआक्रोश’

By विजय पाटील | Updated: May 14, 2023 00:24 IST

कुरुंदा : उसाचे थकलेले बिल, वाहतूक तोड दिली जात नसल्याने १३ मे रोजी येथील टोकाई कारखान्याच्या साइटवर आंदोलनाची दिशा ...

कुरुंदा : उसाचे थकलेले बिल, वाहतूक तोड दिली जात नसल्याने १३ मे रोजी येथील टोकाई कारखान्याच्या साइटवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ‘जनआक्रोश’ बैठक घेण्यात आली. या बैठकीस शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती.

टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकल्याने कारखान्यावर कार्यवाहीचा आदेश निघाला होता. कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी जनआक्रोश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, सुभाष वानखेडे, शिवाजी माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे, बाळासाहेब मगर, गोपू पाटील, रावसाहेब आडकीने, गोरख पाटील, प्रल्हाद राखोडे, धोंडीराम पार्डीकर, चंद्रकांत दळवी यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीदरम्यान सहकारमंत्र्याशी संवाद साधण्यात आला असता बुधवारी बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर वसमत येथे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोली