शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

थकीत बिल, वाहतूक तोडसाठी टोकाई कारखान्यासमोर ‘जनआक्रोश’

By विजय पाटील | Updated: May 14, 2023 00:24 IST

कुरुंदा : उसाचे थकलेले बिल, वाहतूक तोड दिली जात नसल्याने १३ मे रोजी येथील टोकाई कारखान्याच्या साइटवर आंदोलनाची दिशा ...

कुरुंदा : उसाचे थकलेले बिल, वाहतूक तोड दिली जात नसल्याने १३ मे रोजी येथील टोकाई कारखान्याच्या साइटवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ‘जनआक्रोश’ बैठक घेण्यात आली. या बैठकीस शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती.

टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकल्याने कारखान्यावर कार्यवाहीचा आदेश निघाला होता. कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी जनआक्रोश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, सुभाष वानखेडे, शिवाजी माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे, बाळासाहेब मगर, गोपू पाटील, रावसाहेब आडकीने, गोरख पाटील, प्रल्हाद राखोडे, धोंडीराम पार्डीकर, चंद्रकांत दळवी यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीदरम्यान सहकारमंत्र्याशी संवाद साधण्यात आला असता बुधवारी बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर वसमत येथे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोली