शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील आदिवासींना सुरक्षा द्या; हिंगोलीत आदिवासी युवक कल्याण संघाचे आंदोलन

By विजय पाटील | Updated: July 24, 2023 15:36 IST

मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आंदोलकाकडून करण्यात आली. 

हिंगोली : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांवर कारवाई करून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्यावतीने राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की, ईशान्य भारतातील बहुतांश राज्ये ही आदिवासीबहुल आहेत. जे लोक आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवून आपल्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्यावर सातत्याने अत्याचार केला जात आहे. त्यांच्यावरच नव्हे, तर आज धर्मांध राज्यकर्त्यांच्या काळात संपूर्ण आदिवासी समाज भयभीत झाला आहे. गैरआदिवासींना आदिवासीच्या यादीत टाकण्याचे आश्वासन देत मतदानासाठी असा अट्टाहास केला जात आहे. याच कारणातून मैती व कुकी नाका यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेकांचा बळी गेला. महिलांवर अत्याचार होत आहेत. आदिवासींच्या या वेदना केंद्र सरकारला दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. 

या धरणे आंदोलनात माजी आ.संतोष टारफे, माजी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, डॉ.सतीश पाचपुते, नंदू तोष्णीवाल यांच्यासह आदिवासी समाजातील बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारHingoliहिंगोली