शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:14 IST

वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १0 सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी व बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते व आ. डॉ. संतोष टारफे यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १0 सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी व बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते व आ. डॉ. संतोष टारफे यांनी केले आहे.९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शेख निहाल, विलास गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. वडकुते म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत मते घेणाऱ्या भाजप सरकारने केवळ जनतेची दिशाभूल केली. जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यात आता वाढत्या महागाईमुळे जनता भरडून निघत आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आ. वडकुते यांनी केले.आ. संतोष टारफे म्हणाले, सरकारने काळा पैसा तर आणला नाही. मात्र लोकांचे मेहनतीचे पैसे लूटत आहे. जनतेला दिलेली विकासाची आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे येत्या निवडनुकीत जतनाच त्यांना माफ करणार नाही. वाढत्या महागाईचे चटके जनतेला बसत आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी व सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.वसमत : सरकारकडून अमाप स्वरूपात होणाºया इंधन भाववाढीचा निषेधार्थ वसमत शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबर रोजी बंदचे आयोजन करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीIndiaभारत