शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:47 IST

स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमात मिनियार बोलत होते. यावेळी उगमचे जयाजी पाईकराव, अ‍ॅड. के.जी. अरगडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, सहाय्यक संचालिका रेणुका तमल्लवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नायब तहसीलदार र. वै. मिटकरी आदी उपस्थित होते.यावेळी मिनियार म्हणाले की, समाजातील अंधश्रध्देतून मुक्ततेसाठी समाजातील विविध रुढी-परंपरा, चालीरीती, दूर होणे गरजेचे असून सद्यस्थितीत घटनेतील विविध कलमांचा अभ्यास करुन मानवी हक्काची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जयाजी पाईकराव म्हणाले की मानवी अधिकाराचे उल्लंघन न होऊ देणे हे जागतिक मानवी हक्क दिनाचे मुख्य उद्दिष्ट होय. तर अ‍ॅड. अरगडे म्हणाले की, मानवी हक्क हा विषय फार विशाल असून मानवी हक्काची व्याख्या पाहता ती व्यक्तींच्या जीवनातील स्वातंत्र, समता व प्रतिष्ठा जपणे म्हणजेच मानवाचे हक्क होत असे त्यांनी सांगितले. ना. तहसीलदार मिटकरी यांनी मानवी हक्क दिनाचा मुख्य हेतू, या वर्षीचे घोषवाक्य ‘भेदभावाचे उच्चाटन म्हणजे मानवी हक्काचे रक्षण’ याची सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक