शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोलीस भरती प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:00 IST

महाराष्टÑ पोेलीस दलातील पोेलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड व्हावी यासाठी पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाºया दुर्घटना इत्यादी बाबी विचारात घेऊन शासनाने आता पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ पोेलीस दलातील पोेलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड व्हावी यासाठी पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाºया दुर्घटना इत्यादी बाबी विचारात घेऊन शासनाने आता पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे.नव्या पद्धतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाºया पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू न राहता जलद गतीने पार पडली. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही.भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल, असे सहायक समादेशक आर. टी. तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Policeपोलिसpolice parade groundपोलिस कवायत मैदान