शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पोलीस पाटील भरतीतही गुणवाढीचा गोंधळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:24 IST

पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०१७ मधील मुलाखतीच्या गुणदानात गोंधळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांच्या तुलनात्मक तक्त्याचा त्यासाठी दाखला दिला असून चौकशी झाल्यास बिंग फुटू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०१७ मधील मुलाखतीच्या गुणदानात गोंधळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांच्या तुलनात्मक तक्त्याचा त्यासाठी दाखला दिला असून चौकशी झाल्यास बिंग फुटू शकते.औंढा तालुक्यातील पार्डी सा. येथील कविता निवृत्ती गिते यांना लेखी परीक्षेत सर्वात जास्त गुण आहेत. परंतु पोलीस पाटील भरती प्रकियेत उपविभाग वसमत येथे घेण्यात आलेल्या मौखिक परीक्षेत त्यांना जाणीवपूर्वक कमी गुण देऊन पोलीस पाटील निवडीपासून वंचित ठेवले. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांबाबत असा प्रकार घडल्याचे सप्रमाण नमूद केले आहे. एक-दोन गावांत सर्वांत कमी गुण असलेल्याची निवड होणे कदाचित शक्य आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने झालेला प्रकार शंकास्पद आहे. इतरही तालुक्यांमधून एखाद-दुसरी तक्रार अशाच धाटणीची येत होती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी यात समिती नेमण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीPoliceपोलिस