शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चोंढी शहापुरात तणावानंतर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:35 IST

तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.चोंडी शहापूर येथील दलितवस्तीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब शुक्रवारी उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, एपीआय नाईक, जमादार शेख खुद्दूस यांनी धाव घेतली. लगेचच उपविभागीय पोलीस शशिकिरण काशिद, एलसीबीचे मारोती थोरात, औंढ्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे, वसमतचे एपीआय जाधव, आदींनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासही पाचारण केले. परंतु श्वान राष्टÑीय महामार्गापर्यंतच धावले. यावेळी गावात मोठ्या संख्येने समाज संघटीत झाला होता. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी समयसूचकता दाखवत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काशिद यांनी आरोपींना पकडण्याचे आश्वासन देवून गावात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. उपस्थित समाजबांधवांनी पोलिसांना दिलेल्या आश्वासनानंतर पुतळा शुद्धीकरण करीत धर्मवंदना देण्यात आली. या प्रकरणात हट्टा पोलीस ठाण्यात संशयित गोरखनाथ गंगाराम काळे व संतोष गणपत कबले या दोघांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.