शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शाळाबाह्य बालके वाऱ्यावरच... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:08 IST

शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी नियोजनही करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शाळा उघडण्यापूर्वी शोधमोहीम राबविली नाही. तसा अहवालही वरिष्ठांकडे सादर केलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी नियोजनही करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शाळा उघडण्यापूर्वी शोधमोहीम राबविली नाही. तसा अहवालही वरिष्ठांकडे सादर केलेला नाही.बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा शासनाने संकल्प केला आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो. या बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश दिला जातो. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन हजारो बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. परंतु यावर्षी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेशित करण्याच्या सूचना आहेत. शहर, गाव, तांडा वस्ती दुर्गम भागात जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र मागील काही महिन्यांपासून मोहिमचे काम संथपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बालके शाळाबाह्य असल्याचे दिसून येत आहे.चौकशीही नाहीशहरात विविध ठिकाणी कामांवर मजुरांसमवेत चिमुकले दिसत आहेत. त्यांना शाळा प्रवेशासाठी अजूनही कोणी साधी विचारणाही केली नाही. एकीकडे प्रवेशोत्सव होत असताना दुसरीकडे या भटक्यांच्या मुलांना मात्र पोटाच्या खळगीचीच भ्रांत राहणार आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा