शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

..तर होईल राज्यातील आंध, आदिवासींची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:42 IST

आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.हिंगोली येथे आंध, आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाºयांची एक दिकदिवसीय परिषद घेतली. अध्यक्षस्थानी लक्ष्मण कुरुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे, उत्तम इंगळे, संभाजी सरकुंडे, आरती फुपाटे, उद्घाटक प. पू. श्री राष्टÑसंत फुलाजी बाबा यांची उपस्थिती होती.टारफे पुढे म्हणाले, राज्यामध्ये आंध आदिवासी समाजाची संघटना असणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक न्याय व न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक निधी उभा करुन आंध आदिवासी कर्मचारी हक्काचे संरक्षण करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा. डॉ. राजेश धनजकर, प्रा. माधव सरकुंडे, सुरेश धनवे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव बळवंते, गुहाडे यांनी केले. आभार दत्ता नांदे, डॉ.सतीश पाचपुते यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक