शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

..तर होईल राज्यातील आंध, आदिवासींची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:42 IST

आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.हिंगोली येथे आंध, आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाºयांची एक दिकदिवसीय परिषद घेतली. अध्यक्षस्थानी लक्ष्मण कुरुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे, उत्तम इंगळे, संभाजी सरकुंडे, आरती फुपाटे, उद्घाटक प. पू. श्री राष्टÑसंत फुलाजी बाबा यांची उपस्थिती होती.टारफे पुढे म्हणाले, राज्यामध्ये आंध आदिवासी समाजाची संघटना असणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक न्याय व न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक निधी उभा करुन आंध आदिवासी कर्मचारी हक्काचे संरक्षण करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा. डॉ. राजेश धनजकर, प्रा. माधव सरकुंडे, सुरेश धनवे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव बळवंते, गुहाडे यांनी केले. आभार दत्ता नांदे, डॉ.सतीश पाचपुते यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक