शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास

By विजय पाटील | Updated: July 25, 2023 18:16 IST

मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.

हिंगोली : शहरातील फुलमंडी भागातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने २५ जुलै रोजी पुन्हा हाती घेतली आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हिंगोली नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली होती. त्यातच रस्त्यावर हातगाडे, फलक लावणाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांना हातगाड्यांच्या अतिक्रमणांनी घेरले आहे. रस्त्यालगत चिखल होत असल्याने काहींनी आपले बस्तान थेट रस्त्यावर आणले आहे. आधीच वाहतूक नियमांची एैसी तैशी करणाऱ्या हिंगोलीकरांचे यामुळे चांगलेच फावत आहे. अगदी उद्यानात पायी फिरत असल्यासारखे हातगाडे फिरवितात. त्यामुळे नागरिक वाहनांच्या वाहतुकीची शिस्त मोडतात. या सर्व प्रकाराकडे लक्ष देत न.प. व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम उघडणे गरजेचे आहे.

हिंगोलीत २५ जुलै रोजी फुलमंडी भागातील अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने हटविले आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या काही गल्ल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यात काही जणांच्या पक्क्या दुकानांना धक्का बसला आहे. मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण