शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

...त्या शेतकऱ्यांना नाफेडचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:14 IST

नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.यंदा खरेदी जास्त झाल्याने राज्यातील महामंडळाव्यतिरिक्त इतर १८३ गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तरीही तूर व हरभºयाची साठवणूक करण्यासाठी जागाच अपुरी पडत आहे. येत्या आठवड्यात मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्अनुदान देण्यात येणार आहे.१५ मेपासून तुरीची खरेदी बंद असून, अजूनही नोंदणी केलेल्यांपैकी राज्यात १ लाख ९२ हजार ०७६ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. तर २९ मेपासून हरभºयाचीही खरेदी बंद झालेली असली तरीही २ लाख १८ हजार ६०८ शेतकºयांचा हरभरा खरेदी करणे बाकीच आहे. नाफेडने १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीची मुदतवाढ दिली होती. मात्र नोंदणी केलेल्या शेतकºयांची हरभºयाची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळेच नाफेडने नोंदणी केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार रुाये अनुदान देण्याचा निर्णय ५ जून रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला आहे. यामध्ये शेतकºयांना अनुदान देण्यासाठी आकस्मिक निधीतून ७० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र निधी जरी महाराष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघास अदा केलेला आहे. तो कधी शेतकºयांच्या पदारात पडेल याची अजून तरी काही शक्यता नाही.शेतकºयांनी विक्री केलेल्या तूर व हरभºयाचे अजूनही चुकारेच बाकी आहेत. पेरणीच्या तोंडावर तेच शेतकºयांच्या पदरात पडलेले नाहीत. त्यातच आता हे १ हजार रुपयाचे अनुदान कितपत शेतकºयांच्या पदरात पडेल हादेखील एक प्रश्नच आहे. तूर खरेदीचे तर सोडाच हरभरा खरेदीचा रुपयाही शेतकºयांच्याखात्यावर जमा नाही. त्यामुळे शेतकºयांनी तूर व हरभरा विक्रीसाठी केलेली नोंदणी वाया जाणार नसल्याचे चित्र आहे. मात्र वेळीच अंमलबजावणी झाली तर नोंदणी केलेल्या शेतकºयांना निदान खरिपाची पेरणी तरी अनुदानातून करता येईल.पूर्वी शेतकºयांना आपला माल विक्री केलेल्या मालाच्या चुकाºयाची प्रतीक्षा करण्याची वेळ येत होती. आता तर शेतीमाल जवळ असतानाही अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या घोषणेवर अनेकांचा विश्वासच बसत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी