शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

...त्या शेतकऱ्यांना नाफेडचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:14 IST

नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.यंदा खरेदी जास्त झाल्याने राज्यातील महामंडळाव्यतिरिक्त इतर १८३ गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तरीही तूर व हरभºयाची साठवणूक करण्यासाठी जागाच अपुरी पडत आहे. येत्या आठवड्यात मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्अनुदान देण्यात येणार आहे.१५ मेपासून तुरीची खरेदी बंद असून, अजूनही नोंदणी केलेल्यांपैकी राज्यात १ लाख ९२ हजार ०७६ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. तर २९ मेपासून हरभºयाचीही खरेदी बंद झालेली असली तरीही २ लाख १८ हजार ६०८ शेतकºयांचा हरभरा खरेदी करणे बाकीच आहे. नाफेडने १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीची मुदतवाढ दिली होती. मात्र नोंदणी केलेल्या शेतकºयांची हरभºयाची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळेच नाफेडने नोंदणी केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार रुाये अनुदान देण्याचा निर्णय ५ जून रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला आहे. यामध्ये शेतकºयांना अनुदान देण्यासाठी आकस्मिक निधीतून ७० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र निधी जरी महाराष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघास अदा केलेला आहे. तो कधी शेतकºयांच्या पदारात पडेल याची अजून तरी काही शक्यता नाही.शेतकºयांनी विक्री केलेल्या तूर व हरभºयाचे अजूनही चुकारेच बाकी आहेत. पेरणीच्या तोंडावर तेच शेतकºयांच्या पदरात पडलेले नाहीत. त्यातच आता हे १ हजार रुपयाचे अनुदान कितपत शेतकºयांच्या पदरात पडेल हादेखील एक प्रश्नच आहे. तूर खरेदीचे तर सोडाच हरभरा खरेदीचा रुपयाही शेतकºयांच्याखात्यावर जमा नाही. त्यामुळे शेतकºयांनी तूर व हरभरा विक्रीसाठी केलेली नोंदणी वाया जाणार नसल्याचे चित्र आहे. मात्र वेळीच अंमलबजावणी झाली तर नोंदणी केलेल्या शेतकºयांना निदान खरिपाची पेरणी तरी अनुदानातून करता येईल.पूर्वी शेतकºयांना आपला माल विक्री केलेल्या मालाच्या चुकाºयाची प्रतीक्षा करण्याची वेळ येत होती. आता तर शेतीमाल जवळ असतानाही अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या घोषणेवर अनेकांचा विश्वासच बसत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी