शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:37 IST

जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतून १ लाख ३१ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांत होत असलेल्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनाही आहेत. सेनगाव येथे जि. प. लघुसिंचन विभाग ६, सिंचन व्यवस्थापन २ अशी ८ कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच कळमनुरी सिंचन व्यवस्थापन उप विभाग २, व जि. प. लघुसिंचन ४ अशी ६ कामे तर हिंगोली तालुक्यात पशुपैदास विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापन विभागाकडून २ अशी एकुण ३ कामे चालु आहेत. औंढा तालुक्यात जि. प. लघुसिंचन विभागाकडून १ तर सिंचन व्यवस्थापकाकडून १ अशी एकुण २ एकूण २० कामे हाती घेतली आहेत.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. हिंगोली तालुक्यात ३ कामे सुरू असून लोकसहभागातून २७ मार्च पर्यंत ९ हजार ३९४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कळमनुरीत दोन कामे सुरू असून २१ हजार ६३० घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच सेनगावात दोन कामे असून ९७ हजार ७९७ घनमीटर गाळ तर औंढा नागनाथ येथे दोन कामे असून २ हजार २०५ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. गाळामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होत आहे. शिवाय अभियानाला लोकसहभागाचे बळ मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरण