शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कर्मचा-यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:37 IST

समाजकल्याण विभागातील ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागातील ११६ गृहपाल पदे बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबरपासून लेखणीबंद आंदोलन सुरु करण्यात आले.समाजकल्याण आयुक्तालयाने काढलेला अन्यायकारक हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना २० सप्टेंबर रोजीच निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संघटनेतर्फे राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या लेखणीबंद आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील २६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय हिंगोली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा या कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.या आंदोलनामुळे समाजकल्याण कार्यालयात कामानिमित्त येणाºया नागरिकांची गैरसोय झाली. नागरिकांना कार्यालयात येवून रिकाम्या हातीच माघारी जावे लागले. त्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त होताना दिसून आला. समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वागतकर, सुनील वडकुते, बालासाहेब वाकडे, सिंधू राठोड आदी पदाधिकाºयांची नावे आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली