शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

महावितरणमध्ये तांत्रिक सुधारणांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:22 IST

महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी चार वर्षांच्या कामगिरीबाबतचे पुस्तकही प्रकाशन केले. यावेळी विवेक जोशी, अधीक्षक अभियंता सु.ल.जाधव, खुराणा जिनींगचे दिलीप काळे व शैलेश जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी पाठक म्हणाले, महावितरणकडे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. १८ हजार मेगावॅटवरून ती २५ हजार मेगावॅटवर गेली. त्यामुळे सुधारणांचा उपयोग होत असल्याचे दिसून येते. तर काही भागात सौरऊर्जेवर शेतकऱ्यांना वीज देण्याचा प्रयोग करण्यात येत असून त्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज यामुळे मिळणार आहे. भविष्यात राज्यात इतरत्रही हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे शेतकºयांना आणखी कमी दराने वीज मिळू शकते, असेही सांगितले. तर शेतकºयांना सौरपंपही दिल्याचे त्यांनी सांगितले. आशियातील दुसºया क्रमांकाची वीज क्षेत्रातील ही कंपनी आहे. १.२0 कोटी ग्राहक मोबाईवरून जोडले गेले. आणखी सुधारणा होणार आहेत.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. वीजचोरीमुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण मराठवाड्यात जास्त असल्याचे सांगून रोहित्र वेळेत मिळण्यासाठी सूचना देण्यात येतील, या पलिकडे काही उत्तर नव्हते. तर मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वीजजोडण्यांचे अर्ज निकाली निघत नसल्याबाबत ५ हजार जणांना नवीन जोडण्या मिळणार असल्याचे सांगितले. मात्र वीजचोरी रोखण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका पाठक यांनी येथे मांडली नाही. ती कमी करण्याचा कोणताच उपाय त्यांच्याकडे नव्हता.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण