शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

ई-बोलीविरोधात मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:48 IST

सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अडत व्यापारी व प्रशासनात ई-नाम योजनेच्या निमित्ताने वादाचा भडका उडाला. केंद्र शासनाने ई -नाम योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये ई-टेंडर पध्दतीने शेतीमाल खरेदी करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, सहाय्यक निबंधक जाधव यांनी भेट देवून व्यापाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ई-टेंडर पद्धतीने सर्व शेतीमाल खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. याला बैठकीतच व्यापाºयांनी तीव्र विरोध केला. ई-नाम योजनेतंर्गत बाजार समितीमध्ये ई-टेंडर पद्धतीने हळदीची खरेदी केली जात असल्याने मोंढ्यात हळदीची आवक घटल्याचा आरोप करीत या प्रणालीस विरोध केला. त्यामुळे बैठकीत व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला.या वादातून व्यापाºयांनी मोंढा बेमुदत बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. त्यानंतर दुपारी ३ वाजेदरम्यान यासंबंधी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक योगेश आरसूड, सचिव दत्तात्रय वाघ, शिवसेना उपजिल्हा संदेश देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, भुसार असोसिएशनचे अध्यक्ष बालमुकुंद जेथलिया आदींसह व्यापारी, शेतकºयांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढला. केवळ हळद ई-टेंडर पद्धतीने खरेदी करण्यास व्यापारी तयार झाले. त्यानंतर मोंढा पुन्हा पूर्ववत झाला.बाजार समितीचा ई-नाम या केंद्र शासनाच्या योजनेत समावेश झाल्याने येथे आलेला शेतमाल या पद्धतीने खरेदी करावा अशा शासन स्तरावरून सूचना आहेत. मात्र व्यापाºयांचा त्याला विरोध असल्याचे प्रशासक योगेश आरसूड यांनी सांगितले.ई-टेंडर पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकºयांचा विरोध आहे. हळदीची आवक घटली आहे. ई-नाम मधे अनेक किचकट अटी असल्याने आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भुसार असोशिएनचे अध्यक्ष बालमुकंद जेथलिया यांनी दिली.बुधवार आठवडी बाजार असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. परंतु दुपारपर्यंत मोंढा बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डEconomyअर्थव्यवस्था