शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

मंगल कार्यालय चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

जिल्ह्यात कोरोना साथ पसरत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी जिल्हा ...

जिल्ह्यात कोरोना साथ पसरत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली आहे. शहरातील खटकाळी भागातील ओमसाई मंगल कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी विना परवाना लग्न समारंभ आयोजित केल्याची माहिती शहर पोलिसांना समजताच दुपारी २ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच मास्कही लावलेले आढळून आले नाही. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या फिर्यादीवरून मंगल कार्यालय मालक राजेश्वर सिद्धराम तुंगेनवार (रा. मंत्रीनगर, भावसार चौक, नांदेड) व व्यवस्थापक राम तुकाराम मुंढे (रा. हिवरा बेल) यांच्याविरुद्ध पोलीस नाईक जीवन मस्के यांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन केणेकर करीत आहेत.