शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मंडईत लिंबू वगळता सर्वच भाज्या दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रविवारी ...

जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रविवारी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. वांगे, पानकोबी, फुलकोबी, गाजर, मेथी, काकडी, आलू या भाज्या ३० रुपये किलोच्या खाली कधी आल्या नव्हत्या; परंतु आवक चांगली असली तरी संचारबंदीमुळे सर्वच भाज्या या १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेल्या.

सात दिवस संचारबंदीत भाजी मिळेल की नाही, या भीतीने ग्राहकांनी सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत भाजी मंडईमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ठोक विक्रेत्यांकडून घेतलेल्या भाज्या संचारबंदीत घरामध्ये सडून जातील या भीतीने किरकोळ भाजी विक्रेत्यांनी सर्वच भाज्या १० रुपयांप्रमाणे विकल्या. लिंबाची मात्र आवक कमीच होती. त्यामुळे लिंबू हे ५० रुपये किलोप्रमाणे विकले गेल्याचे बाजारात पाहायला मिळाले.

किराणा बाजारातील चढ-उतार

रविवारी किराणा बाजारात शेंगदाणा ११०, तूरडाळ १००, मसूरडाळ ८०, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, गूळ ४० रुपये, साखर ३५ तर तांदूळ ४० रुपये किलोने विक्री झाले. सोयाबीन तेल मागच्या वेळेस १२५ रुपये विकले गेले. या आठवड्यात १३० रुपये भाव होता.