शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सिंचनाच्या प्रश्नावर माने यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:02 IST

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले की, ही बैठक घेण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याही जलतज्ज्ञास अथवा राजकीय पुढाऱ्यास बोलावले नाही. शिवाय इसापूर धरणाच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा दुष्काळी स्थिती असताना ७0 टक्के धरण भरले असून ३0 टक्केच विश्वास असल्याचे सांगितले गेले. अशाप्रकारची कोणत्याच धरणाची राज्यात तपासणी झाली नाही. राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचा १७00 हेक्टरचा अनुशेष मान्य केला आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी पाण्याची मागणी केली तर गैर ते काय? या भागातील गावे धरणक्षेत्रात गेली. पाणी मात्र अत्यल्प मिळते. वाशिमला पैनगंगेवरील धरणाच्या मोबदल्यात पाणी उपलब्धता दिली. हिंगोलीलाच विरोध का? असा सवालही माने यांनी केला. तर कयाधूच्या लाभक्षेत्रात ८५ दलघमी पाणी शिल्लक असल्याचे म्हटले आहे, ते अत्यंत चुकीचे असून त्याचे नियोजनही आधीच झाले आहे. नांदेडची सुबत्ता या पाण्याव अवलंबून असली तरीही हिंगोलीकरांचाही मोठ्या मनाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प