शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

सिंचनाच्या प्रश्नावर माने यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:02 IST

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले की, ही बैठक घेण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याही जलतज्ज्ञास अथवा राजकीय पुढाऱ्यास बोलावले नाही. शिवाय इसापूर धरणाच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा दुष्काळी स्थिती असताना ७0 टक्के धरण भरले असून ३0 टक्केच विश्वास असल्याचे सांगितले गेले. अशाप्रकारची कोणत्याच धरणाची राज्यात तपासणी झाली नाही. राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचा १७00 हेक्टरचा अनुशेष मान्य केला आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी पाण्याची मागणी केली तर गैर ते काय? या भागातील गावे धरणक्षेत्रात गेली. पाणी मात्र अत्यल्प मिळते. वाशिमला पैनगंगेवरील धरणाच्या मोबदल्यात पाणी उपलब्धता दिली. हिंगोलीलाच विरोध का? असा सवालही माने यांनी केला. तर कयाधूच्या लाभक्षेत्रात ८५ दलघमी पाणी शिल्लक असल्याचे म्हटले आहे, ते अत्यंत चुकीचे असून त्याचे नियोजनही आधीच झाले आहे. नांदेडची सुबत्ता या पाण्याव अवलंबून असली तरीही हिंगोलीकरांचाही मोठ्या मनाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प