शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

सिंचनाच्या प्रश्नावर माने यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:02 IST

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले की, ही बैठक घेण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याही जलतज्ज्ञास अथवा राजकीय पुढाऱ्यास बोलावले नाही. शिवाय इसापूर धरणाच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा दुष्काळी स्थिती असताना ७0 टक्के धरण भरले असून ३0 टक्केच विश्वास असल्याचे सांगितले गेले. अशाप्रकारची कोणत्याच धरणाची राज्यात तपासणी झाली नाही. राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचा १७00 हेक्टरचा अनुशेष मान्य केला आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी पाण्याची मागणी केली तर गैर ते काय? या भागातील गावे धरणक्षेत्रात गेली. पाणी मात्र अत्यल्प मिळते. वाशिमला पैनगंगेवरील धरणाच्या मोबदल्यात पाणी उपलब्धता दिली. हिंगोलीलाच विरोध का? असा सवालही माने यांनी केला. तर कयाधूच्या लाभक्षेत्रात ८५ दलघमी पाणी शिल्लक असल्याचे म्हटले आहे, ते अत्यंत चुकीचे असून त्याचे नियोजनही आधीच झाले आहे. नांदेडची सुबत्ता या पाण्याव अवलंबून असली तरीही हिंगोलीकरांचाही मोठ्या मनाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प