शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोकचळवळीतून नद्या जिवंत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:27 IST

लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राजेश पुराणी, उमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, मगर यांच्यासह जलप्रेमी उपस्थित होते. कयाधू नदी पुनरूज्जीवित संदर्भात कार्यशाळा मार्गदर्शनासाठी राजेंद्रसिंह राणा हिंगोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले राज्य सरकार आणि नागरीकांच्या सहभागातूनच कयाधू नदीला पुनरूज्जीवीत करता येणे शक्य आहे. यासाठी नदीवरील अतिक्रमण हटविणेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यामुळे पुढील कामे करता येतील. यामध्ये प्रशासनाची भुमिका महत्त्वाची आहे. नदी प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याला वेळीच आळा घालावा लागेल. यासाठी ज्या काही उपाय-योजना आहेत त्या कराव्या लागतील. जलसाक्षरता अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही ते म्हणाले. जलप्रदुषण करणाऱ्यांना जेलात पाठवू, अन् नदी पुनरूज्जीवित करू असे राणा यावेळी म्हणाले.जि. प. सभागृहात आयोजित कार्यशाळेत राणा यांनी कयाधू पुनरूज्जीवित संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी