शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लोकचळवळीतून नद्या जिवंत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:27 IST

लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राजेश पुराणी, उमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, मगर यांच्यासह जलप्रेमी उपस्थित होते. कयाधू नदी पुनरूज्जीवित संदर्भात कार्यशाळा मार्गदर्शनासाठी राजेंद्रसिंह राणा हिंगोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले राज्य सरकार आणि नागरीकांच्या सहभागातूनच कयाधू नदीला पुनरूज्जीवीत करता येणे शक्य आहे. यासाठी नदीवरील अतिक्रमण हटविणेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यामुळे पुढील कामे करता येतील. यामध्ये प्रशासनाची भुमिका महत्त्वाची आहे. नदी प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याला वेळीच आळा घालावा लागेल. यासाठी ज्या काही उपाय-योजना आहेत त्या कराव्या लागतील. जलसाक्षरता अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही ते म्हणाले. जलप्रदुषण करणाऱ्यांना जेलात पाठवू, अन् नदी पुनरूज्जीवित करू असे राणा यावेळी म्हणाले.जि. प. सभागृहात आयोजित कार्यशाळेत राणा यांनी कयाधू पुनरूज्जीवित संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी