शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

३०० एकरच्या वर परिसर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:48 IST

येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली.औंढा नागनाथ येथे बसस्थानक, आश्रम शाळा, पेट्रोलपम्पचा पाठीमागे असलेल्या जंगलाला शुक्रवारी सकाळपासून आग लागली होती. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. दिवसभर सुरू असलेली ही आग शहराजवळ लागून असलेल्या माळाला लागल्याने माळांच्या पायथ्यापाशी रहाणाºया नागरिकांत घबराट निर्माण झाली होती. आगीत खाजगी माळ जळालेला आहे. शिवाय अनेक प्राणी व वनस्पतीही आगीत झळून गेल्या आहेत. शेवटी वन विभागाच्या अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी एकत्रित येऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील नुकसान टळले.