शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी अवजारांसाठी घेतली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:50 IST

जिल्ह्यातील कृषी विभागात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत साहित्य व शेत तळ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सोडत काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील कृषी विभागात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत साहित्य व शेत तळ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सोडत काढली.यामध्ये सामूहिक शेततळ्यासाठी ६२, २० हॉर्सपॉवरचे ५८ ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट ५५, हळद कूकर ८२ आणि शेडनेट ३० असे एकूण ३०५ शेतकºयांची सोडत काढण्यात आली. ही सोडत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही काढण्यात आली. आता संबंधित शेतकºयांची ज्येष्ठता सूची बनविण्याचे काम सुरू असून, निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील महिन्यात अनुक्रमानुसार शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. तसेच जिल्ह्याला अद्याप उद्दिष्ट मंजूर झालेले नाही. मात्र निधी प्राप्त होताच अनुक्रमानुसार शेतकºयांना साहित्य वाटप केले जाणार असून, शेततळ्यासाठी निधी दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार त्याची तालुकानिहाय सोडत काढण्यात आली. हिंगोली येथील कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी अधिक्षक विजय लोखंडे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकºयांची उपस्थिती होती.मुख्याधिकाºयांना निवेदनहिंगोली : शहरातील नगरपालिके अंतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय मोकाट गुरांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शहरातील वाहतुकीचा तसेच रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन अशोक सुरूशे यांनी न. प. मुख्याधिकारी यांना दिले.शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देण्यची मागणी केली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी