शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नेत्यांच्या चकरा, शेतकरीही हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:49 IST

सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे. एवढे मोठे क्षेत्र असल्याने जवळपास प्रत्येक शेतकºयाच्या शेतात हे पीक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीनवरील करपा व अळीचा प्रादुर्भाव शेतकºयांमधून मोठी ओरड होण्यास कारणीभूत ठरला आहे. विरोधकच नव्हे, सत्ताधारीही यासाठी निवेदने देत आहेत. शेतकरी भेटेल त्याला पीकविमा व नुकसान भरपाईबाबत प्रयत्न करण्याची याचना करीत आहे.यामध्ये बहुतांश शेतकºयांना मोठा फटका बसला असला तरीही कृषी विभागाने केवळ पीकविमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पीकविमा कंपन्या दरवर्षीच विमा भरून घेतल्यानंतर मात्र फिरकत नाहीत. कितीही बोंब झाली तरीही त्यांची प्रक्रिया पूर्ण करूनही दाद दिल्याचे चित्र कधीच दिसले नाही. त्यामुळे शेतकºयांना यंदाही तो भरवसा वाटत नसल्याने निवेदनांचा पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे हा ओघ वाढल्याचे चित्र आहे.शेतकºयांच्या रेट्यापुढे पुढारीही आता जिल्हा कचेरी, तहसीलच्या चकरा मारून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशा मागणीची निवेदने देताना दिसत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी