शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: August 15, 2023 14:24 IST

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय ...

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय स्वतंत्र्य दिन  ग्रामस्थांनी साजरा केला.स्वातंत्र्यदिनानिमित्त कुरुंदावासीयांनी १०० फूट लांब तिरंगा झेंड्याची शिस्तबद्धपणे संपूर्ण गावातून रॅली काढली.  रॅलीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१०० फूट तिरंगा बनवून त्याची रॅली काढत आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या संकल्पनेतून १५ आगस्ट रोजी  स्वतंत्र्य दिनानिमित्त शंभर फूट तिरंगा झेंडा बनविण्यात आला. कुरुंदा येथे प्रथमच १०० फूट तिरंगा बनवत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  रॅलीची सुरुवात छत्रपती संभाजी राजे चौक येथून करण्यात आली. भव्य स्वरूपात रॅली काढत स्वतंत्र्य दिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

तिरंगा झेंडाचा सन्मानाने फुलांचा वर्षाव करीत संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सरपंच राजेश इंगोले, चंद्रकांत दळवी, डॉ. खिल्लारे, प्राचार्य बबनराव कदम, उपसरपंच वामनराव दळवी, बाबुराव शेवाळकर, कैलास बारे , डॉ प्रभाकर दळवी, सुरेश इंगोले, आलोक इंगोले, मंगेश दळवी, गजानन इंगोले, दिलिप सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.