शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

हिंगोली जिल्ह्यातील १०४ शेतक-यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:57 AM

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती संजय भैय्या देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे आदी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण समिती सभापती सुनंदाताई नाईक, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रल्हाद राखोंडे, जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे, जि. प. कृषी अधिकारी अंकुश डुब्बल, डॉ. पी. पी. शेळके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. ओळंबे, डॉ. सुगावे आदी पुरस्कार सोहळा कार्यक्रमास हजर होते. यावेळी डॉ. राजेश भालेराव व डॉ. गोरे यांनी उपस्थित शेतकºयांना शेतीविषयक सखोल मार्गदर्शन केले. कन्या प्रशालेच्या राठोड व शाळेतील विद्यार्थिनींनी यावेळी सहकार्य केले.जिल्ह्यातील या शेतकºयांना प्रदान करण्यात आला पुरस्कारपुरस्कार वितरण कार्यक्रमात रंजना मच्छिंद्र दराडे, प्रेमदास भोजा चव्हाण, शिवाजी धोंडबाराव बिरगड, कैलास मारोतराव चिलगर, पंजाब रूस्तुमराव वरेड, रामदास दामोदर जाधव, राजकुमार खिराप्पा आकमार, विठ्ठल हनमंतराव काळे, संतोष प्रकाश गारकर, दत्तराव मारोतराव गिते, प्रकाश सूर्यभान कदम, गणेश दत्तराव घुगे, रामदास भीमराव मस्के, मल्हारराव ग्यानबाराव घुगे, भगवान नारायण सारंगे, नागेश मुरलीधर कुलकर्णी, लक्ष्मण तुकाराम आमले, कचरूअप्पा सोमाजीअप्पा चन्ने, तुकाराम माणिकराव जोंधळे, रमेश संभाजी लाखाडे, कोंडबाराव आनंदराव हेंद्रे, संभाराव बाबाराव बोंढारे, बालाजी सखाराम जामगे, सुरेश चंदनसिंग ठाकूर, कैलास नामदेव नायक, बापूराव परसराम पाटील, शिवाजी रामराव गायकवाड, भानुदास गोविंदराव आगलावे, माणिक किसन मापारी, प्रकाश श्रीपती मुळे, सुजीत व्यंकटी इंगळे, पंढरीनाथ सखाराम घुगे, जोगेंद्र उद्धव पुरी, संभाजी गोमाजी बंदुके, संभाजी चंपती इंगळे, विठ्ठल शंकर मस्के, श्रीधर फकिरा मस्के, आनंद सखाराम आवटे, नामदेव विठ्ठल भिसे, गोरखनाथ महाजन हाडोळे, पांडुरंग शंकर शिंदे, किसन शेषराव पतंगे, प्रकाश गंगाराम मगर, पुरभाजी लिंबाजी टवले, देवराव बाबाराव करे, रामराव भुजंगराव, रवींद्र सीताराम इंगळे, शोभाबाई वैजनाथ यशवंते, सुरेश नारायण बेंडे, वैजनाथ धोंडजी गायकवाड, प्रभाकर माधवराव माळेवार, चिंतामणी शामराव नवघरे, बळीराम महादेव अंभोरे, लक्ष्मण रंगनाथ झुंझुर्डे, विठ्ठल काशीनाथ होळकर, दिगंबर यशवंत गुंडले, सीताराम रूस्तूम जाधव, गिरमाजी मारोतराव दळवी, केशव वामनराव देलमाडे, दिलीप सोपान राखोंडे, भगवान बापूराव कावळे, राजेंद्र कुुंडलिक दशरथे, निवृत्ती संतोबा वावरे, तातेराव गणाजी सोळंके, गणेश किशन लोंढे, मारोती हारजी पवार, गंगाधर तातेराव कदम, ज्ञानेश्वर दामोदर सोनवणे, दिगंबर होणाजी शेळके, कैलास रंगराव शिंदे, साहेब गोपाळ शिंदे, प्रकाश मुंजाजी कुटे, बालासाहेब किशन बारहाते, नरहरी लिंबाजी कदम, व्यंकटेश देवराव कुसळे, रंगराव देवराव बोखारे, तुकाराम मारोतराव राखोंडे, गंभीर वकील आडे, ज्ञानेश्वर गंगाराम गरड, देविदास आप्पाजी कोरडे, कडूजी विक्रम भवर, लक्ष्मण रायाजी जगताप, प्रताप लक्ष्मीकांत काळे, दामोदर माधवराव जगताप आदींना मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी