शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कोंढुरात अग्नितांडव; दोन गोठे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:13 AM

कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला.कळमनुरी तालुक्यातील कोंढुर गावात २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान अचानक एका घराला व दोन गोठ्याला आग लागली. आग कशी लागली व कुठे लागली, हे लक्षात येईपर्यंत आगीचा मोठा भडका उडाला होता. गावातील रामचंद्र तुकाराम थोरात यांचे घर तर त्र्यंबक गणेशराव पतंगे व चिंतामणी गणेशराव पतंगे यांचे जनावरे बांधण्याचे गोठे आगीत जळून खाक झाले.ग्रामस्थांनी धावाधाव करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बोअर व विहिरीचे पाणी टाकून आग विझवली. आग विझवण्याच्या शेवटच्या टप्प्यात अग्निशमन दल कळमनुरी येथून हजर झाले. यामध्ये एक घर व दोन गोठे जळून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. परंतु महसूल विभागातर्फे हे वृत्त लिहीपर्यंतही पंचनामा न झाल्यामुळे नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. ग्रामस्थांनी मोठी धावपळ केल्यामुळे अग्नितांडव शमवून मोठा अनर्थ टळला आहे.

टॅग्स :fireआगHingoliहिंगोली