शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

हरभऱ्यांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया ...

आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया गेले. काही ठिकाणी जागीच कोंब फुटले तर काहींच्या सुड्या सतत पाण्याने भिजून सोयाबीन काळवंटले. काहीवर बुरशी आली, या सोबत रबी हंगामात येणारे खरिपात पेरणी झालेली तुरीचीहीच अवस्था आहे. अति ओलाव्यामुळे बऱ्याच ठिकाणी तूर वाळून गेली. फुले व फळधारणा होण्याच्या कालावधीत अपेक्षित वातावरण नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. खरिपातील या दोन प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांचे अर्थकारणानंतर रबीवर शेतकऱ्यांची मोठी आशा आहे. मात्र, सततचे ढगाळ वातावरण, कमी थंडी, अशा बदलामुळे रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांची निगा राखली गेली नाही. त्यातच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकातूनही यावेळी पुरेसे उत्पन्न हाती लागण्याची आशा मावळत चालली आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरही घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.