शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

हरभऱ्यांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया ...

आता वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपातील सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने वाया गेले. काही ठिकाणी जागीच कोंब फुटले तर काहींच्या सुड्या सतत पाण्याने भिजून सोयाबीन काळवंटले. काहीवर बुरशी आली, या सोबत रबी हंगामात येणारे खरिपात पेरणी झालेली तुरीचीहीच अवस्था आहे. अति ओलाव्यामुळे बऱ्याच ठिकाणी तूर वाळून गेली. फुले व फळधारणा होण्याच्या कालावधीत अपेक्षित वातावरण नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. खरिपातील या दोन प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांचे अर्थकारणानंतर रबीवर शेतकऱ्यांची मोठी आशा आहे. मात्र, सततचे ढगाळ वातावरण, कमी थंडी, अशा बदलामुळे रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांची निगा राखली गेली नाही. त्यातच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकातूनही यावेळी पुरेसे उत्पन्न हाती लागण्याची आशा मावळत चालली आहे. रबी हंगामातील हरभरा पिकावरही घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.