शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘...तर जातीयवाद पक्षांचे बी उगणवार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:35 IST

मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी पूर्णाचे चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा वसमतला सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमास आ. बाबाजानी दुर्राणी, आ. रामराव वडकुते, पंडितराव देशमुख, अ‍ॅड. मुंजाजीराव जाधव, राकाँ जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती राजेश पाटील इंगोले, राजू पाटील नवघरे, सभापती प्रल्हाद राखोंडे, खैसर अहेमद, रत्नमाला शिंदे, मुनीता जाधव, विनोद झंवर, सय्यद ईसरार, देवीदास पाटील, कºहाळे, नईम कुरेशी, शेख अयुब, अंबादासराव भोसले आदी उपस्थित होते.यावेळी दांडेगावकर म्हणाले, साखर महासंघाचे अध्यक्षपद देऊन शरद पवार यांनी वसमत तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादकांचा सन्मान केला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. शेतकऱ्यांना त्यांनी दुष्काळाची परिस्थितीची जाण ठेवा, अनावश्यक खर्च करू नका, वाढदिवस, सत्कार इ. वर उधळपट्टी करू नका, असे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष देविदास कºहाळे, सभापती प्रल्हाद राखोंडे, राजेश पाटील इंगोले, सय्यद इसरार, शेख अयुब खैसर, अहेमद आदींसह सत्कार समितीने परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस