शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘तुती’ लागवडीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:38 IST

वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेशीम कोष उत्पादनासाठी मग्रारोहयोत तुतीच्या झाडांची लागवड करण्यास मंजुरी देता येते. तर दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे या शेतकºयांना लाभ मिळण्यासाठी मग्रारोहयोचा आधार घेतला जात आहे. ८0२ शेतकºयांना ८0२ एकरसाठी मान्यता दिली. यात २५ लाख ५0 हजार रोपे लावली आहेत. उद्दिष्ट १ लाख १५ हजार रोपांचे होते. यात काम चांगले केले असले तरीही तांत्रिक मंजुरी केवळ ६0३ शेतकºयांच्या ५९९ एकरलाच दिली. तर तेवढ्याही प्रस्तावांची प्रशासकीय मान्यताही झाली आहे. मात्र ४५३ शेतकºयांनाच हे आदेश मिळाले आहेत.त्यानंतर १६९ शेतकºयांना १६९ एकरवर लागवडीसाठी कार्यारंभ आदेश दिला आहे. उर्वरितांचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत. अनेक शेतकºयांनी लागवड केलेली असतानाही ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालत असल्याने शेतकºयांत नाराजी आहे. दरवर्षीच प्रशासन वरातीमागून घोडे नाचवते म्हणून अनेकांना यात काहीच लाभ मिळतही नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकºयांच्या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन त्यांच्या समस्यां समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.जिल्हा रेशीम कार्यालय हिंगोली अंतर्गत निवड केलेल्या गावांची,तेथील शेतकºयांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये कुरूंदवाडी २२, आंबा २५, भेंडेगाव २५, वाई २४, पळशी ५२, वापटी ३२, पुयनी खु. २४, भोगाव २४, धानोरा ९, कोठारी ३०, सुनेगाव २२, सिंदगी ४०,घोडा २८,घोळवा ३५, साळवा ३५, रूपूर २७, वारंगा २९, दांडेगाव २६, सालापूर २८, जवळा पा. १५, सांडस २५, डोंगरकडा २६, केळी २४ तसेच वडहिवरा ४२, माझोड २२, भगवती १९, हूडी २३, कांडली ३३, फाळेगाव १८ पांगरी १८ अशी गावनिहाय शेतकºयांची आकडेवारी आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी