शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

हिंगोलीत आंदोलने सुरूच, सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:34 IST

येथील जिल्हा कचेरीसमोर टाकळी येथील काही शेतकºयांचे धरणे तर आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेने आज या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केले.

ठळक मुद्देदखल नाही : चार ते पाच दिवसांपासून आंदोलनकर्त्यांचे ठाण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा कचेरीसमोर टाकळी येथील काही शेतकºयांचे धरणे तर आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेने आज या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केले.आंबाळा तांडा येथील वंदना जाधव या पती संजय जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदार व लिपिकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसल्या आहेत. तर या प्रकरणात शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाकडून हालचाल सुरू झाली. मात्र नंतर ती मंदावत गेली.टाकळीतर्फे नांदापूर येथील सोनाजी पाईकराव हे ओढ्यामुळे शेतातील पीक खरडून गेल्यामुळे विहीर बुजली, पिके खरडली मात्र नुकसानीचा पंचनामा न झाल्यामुळे भरपाई मिळत नसल्याचा आरोप करून धरणे देत आहेत. तर एसबीआय लाईफ इन्शुरन्सची विमा रक्कम ८0 शेतकºयांच्या पीककर्ज खात्यात जमा न झाल्यानेही टाकळी येथीलच काहीजण धरणे देत आहेत. तर शेतकºयांच्या मालाला भाव द्या, पेन्शन लागू करा, बिगरव्याजी कर्जपुरवठा करा आदी मागण्यांसाठी टाकळीचे मुंजाराव बेंगाळ हे धरणे देत आहेत.