शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कयाधू नदीला पूर, पिके पाण्याखाली; तलाठ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:44 IST

कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे.

कळमनुरी (हिंगोली) :-तालुक्यात २२ सप्टेंबर रोजी सकाळी तब्बल ३ तास झालेल्या दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर येऊन खरीपातील पिके पाण्याखाली सापडली आहेत. आजच्या पावसाची नोंद २२.६६ मि.मि. एवढी नोंदल्या गेली आहे.

कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. अशातच २२ सप्टेंबरला सकाळी अतिवृष्टी झाल्याने कयाधू नदीला मोठा पूर आला. यामुळे नदीकाठच्या शेतांमधील पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. चालू वर्षात या नदीला दोन ते तीनवेळा पूर आल्यामुळे पिकांची अतोनात हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे यापुर्वी नदीकाठावरील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला होता. काहीच दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी तलाठ्यांना दिले आहेत. 

टॅग्स :HingoliहिंगोलीfloodपूरRainपाऊस