शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:15 IST

जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.

हिंगोली : जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.हिंगोली जिल्ह्यात खरीप २0१५ हंगामात २ लाख ५८ हजार ३0९ शेतकºयांनी १ लाख ६0 हजार ५३३ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २.३४ लाख शेतकºयांना ११४.६८ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली होती. तर २0१५-१६ च्या रबी हंगामात ३१ हजार शेतकºयांनी २५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. यात २७ हजार शेतकºयांना ९.६0 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती.यापैकी ६.५0 कोटींचे वाटप झाले. तर खरीप हंगाम २0१६-१७ साठी ३ लाख ५५ हजार १६६ शेतकºयांनी १.८५ लाख हेक्टरचा विमा काढला होता. ८५ हजार ७५ शेतकºयांना २८.५0 कोटींचा विमा मंजूर झाला होता. १३.७0 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झाले.यंदा शेतकºयांचा पीकविमा भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना त्यासोबतच विमा काढून मिळत आहे. असे सर्व बँकांचे २७ हजार ८७0 खातेदार २९ जुलैपर्यंत होते. यात आणखी हजार जणांची संख्या वाढू शकते. तर एकट्या मध्यवर्ती बँकेने २२२९४ जणांना पीककर्ज दिलेले आहे.आॅनलाईनवरही २१ जुलैपर्यंत १६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता. त्यानंतर रात्रंदिवस काम झाल्याने २0 हजारांपर्यंत नव्या शेतकºयांनी विमा काढला असण्याची शक्यता आहे. तर बँकांनी विमा स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने जवळपास ३५ ते ४0 हजार बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा स्वीकारला असावा, असा अंदाज आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅकांनी विमा स्वीकारल्याचा आकडा तर सोडा ही माहितीही द्यायला कुणी तयार नाही. मात्र हा आकडा दहा हजारांच्या पुढे जाईल, याची सुतराम शक्यता नाही.शेवटच्या दिवसापर्यंत महा-ई-सेवा केंद्रांना सर्व्हरच्या समस्येने मोठा त्रास सहन करावा लागला. तर बँकांना ऐनवेळी आदेश आल्याने केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवरच सर्व भार पडल्याचे चित्र होते.