शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सेनगाव तालुक्यातील पिक नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:49 IST

शासनाने तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 

सेनगाव: परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले खरीपाचे पिक पुर्णतहा हातचे गेले असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानीची शनिवारी पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा शेतात जावून पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा चागलाच घात केला.काढणीला आलेले सोयाबीन कापसाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.उभा असलेल्या,काढुन ठेवलेल्या  सोयाबीन ला सततच्या पावसाने काढणीचा अगोदरच अंकुर फुटले आहे.बुरशी चढली असून तालुक्यातील प्रमुख पिक असलेले सोयाबीन जवळपास अंशी टक्के शेतकऱ्यांचे वाया गेले आहे. झेंडू फुलाची दिवाळी दरम्यान सुरू झालेल्या सततधार पावसाने तोड हि करता आली नसल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पाहणी, एकूण परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालकमंत्री अतुल सावे, आमदार तानाजी मुटकुळे यांनी तालुक्यातील येलदरी, चिंचखेडा, हत्ता, भानखेडा येथील शिवारात जावून सोयाबीन, कापुस, ज्वारी आदी पिकांची पाहणी केली. या वेळी परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी केली. 

यावेळी पालकमंत्री सावे यांनी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची माहिती तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अशोक ठेंगल, अप्पासाहेब देशमुख, नारायण राठोड, श्रीकांत कोटकर, सुर्यभान ढेगळे, श्रीरंग राठोड, हिमत राठोड यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसHingoliहिंगोली