शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:41 IST

मन्मथ माळवटकर (२५) असे मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे अस्पष्ट आहे. 

कुरूंदा (हिंगोली ) : लग्ना अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील गिरगाव येथे उघडकीस आली. ही घटना सोमवारी (दि. १८) रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. मन्मथ माळवटकर (२५) असे मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे अस्पष्ट आहे. 

गिरगाव येथील मन्मथ माळवटकर (२५) या युवकाचा २१ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. लग्नासाठी सर्व तयारीही पूर्ण झाली होती. सर्व पाहूण्यांना निमंत्रणही दिले होते. लग्नास अवघे तीन दिवस शिल्लक होते. परंतु मन्मथने सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान स्वत:च्या शेतात झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अघाप स्पष्ट झालेले नाही. गजानन माळवटकर यांच्या माहिती वरुन कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :Suicideआत्महत्याmarriageलग्नHingoliहिंगोली