शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शासन हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी रविवारी दिली.यावेळी आ. रामराव वडकुते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जावेदराज आदी उपस्थित होते.पुढे बोलतान फौजिया खान म्हणाल्या, सगळीकडे ईव्हीएम मशिनचा विरोध केला जात आहे. इतर देशांनीही ईव्हीएम मशिन सोडली आहे. मग भारतातच ईव्हीएम मशिनचा हट्ट का? आम्हाला विश्वास नाही, या मशिनवर; म्हणून या मशिनची दहन मोहीम राबविली जात आहे. बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा एआ आहे, त्यामुळे त्याची किंमत स्ष्टपणे देशासमोर मांडावी, भाजपाकडे अफाट पैसा आला कोठून याची चौकशी होणे गरजेचे आहे, कोट्यवधी रूपये खर्च करून टोलेजंग भाजपाचे कार्यालय आज उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत भांडण लावणे हे एक षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतभेद पसरविले जात असून हे देशाला घातक आहे. देशात ५०० पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर मारण्यात आले आहे. हा गंभीर विषय असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून आजही महिला असुरक्षित आहेत, परंतु सराकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे. देशातील वाढता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस