शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर खा.सातव म्हणाले, मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामध्ये सोयाबीनवर करपासदृश्य रोग आला. मात्र कृषी विभाग यापासून अनभिज्ञ आहे. तर कापसावरही बोंडअळी पडली. यापूर्वीचीच बोंडअळीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. शिवाय सरसकट कर्जमाफीही मिळाली नाही. अशावेळी पुन्हा शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्वीसारख्या भूलथापा देणे सोडून ही मदत करणे गरजेचे आहे. प्रशासनाने याचे पंचनामे करून मदतीची मागणी केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ.संतोष टारफे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. गयबाराव नाईक, ज्ञानेश्वर जाधव, भगवान खंदारे, कैलास सोळुंंके, श्यामराव जगताप, संजय राठोड, संतोष राजेगोरे, गजानन देशमुख, विश्वनाथ मांडगे, माणिक करडिले, प्रकाश आडे, संजय जाधव, विलास गोरे, विश्वनाथ फाळके, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेस