शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:13 IST

महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत असलेली पेन्शन योजना बंद करुन नवीन परिभाषिक अंशदायी पेंशन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. या दोन्ही पेंशन योजनांचे स्वरुप पाहता या योजना कर्मचाºयांचे भविष्य अंधकारमय करणाºया असल्याने कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात संघटनेने मुंडण आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाºयांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ तत्काळ देऊ, जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करु, असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. शिवाय आश्वासनाच्या आठवणींसाठी घंटानाद १८ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या शिष्टमंडळासमोर येऊन आश्वासने दिली होती. त्यात सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचाही विचार करु, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. निवेदनावर जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील, भालचंद्र आळणकर, अमोल शर्मा, शंकर लेकुळे, दत्ता पडोळे, हरिशचंद्र गोलाईतकर, नारायण चापके यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, भैय्यासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींनी भेट दिली. तसेच संघटनेच्या वतीने खानापुर चिता येथील अपघातात मयत झालेले शिक्षक शिवाजी कोरडे यांच्या कुटुंबियास मुलींच्या नावे २ लाख ४० हजार रु.मदत केली.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा