शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

३0 जूनपर्यंत पीककर्ज वाटप उद्दिष्ट गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अग्रणी बँकेच्या वतीने आढावा सादर करण्यात आला. त्यात एकाही बँकेच्या कर्जवाटपाची स्थिती सुधारत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात ऐन पेरणीच्या तोंडावर ९४0२ शेतकºयांना केवळ ४७.५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याने हे चांगले चित्र नसल्याचे सांगून त्यांनी बँक अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. यावेळी ज्या बँकांचे कर्जवाटप कमी आहे, अशांना मुद्दाम बोलावण्यात आले होते. तर जूनअखेर हे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तर कर्जमाफी वाटप व कर्जमाफीतील सभासदांना नवीन कर्जवाटप याचा आढावाही भंडारी यांनी घेतला. त्यात ४७४५ जणांना १७.१३ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले.पीककर्जाव्यतिरिक्त विविध योजनांत करायच्या वाटपाचा आकडाही समाधानकारक नसल्याचे आढाव्यात समोर आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर या कर्जवाटपात गती येईल, अशी अपेक्षा आहे.मात्र एकूण ९ हजारांपैकी अर्ध्या शेतकºयांना जर कर्जमाफीनंतर कर्ज दिल्याचे बँका सांगत असतील तर नियमित खातेदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना बँका नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी अशा ग्राहकांनाही कर्ज दिले जात नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी