शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

३0 जूनपर्यंत पीककर्ज वाटप उद्दिष्ट गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अग्रणी बँकेच्या वतीने आढावा सादर करण्यात आला. त्यात एकाही बँकेच्या कर्जवाटपाची स्थिती सुधारत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात ऐन पेरणीच्या तोंडावर ९४0२ शेतकºयांना केवळ ४७.५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याने हे चांगले चित्र नसल्याचे सांगून त्यांनी बँक अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. यावेळी ज्या बँकांचे कर्जवाटप कमी आहे, अशांना मुद्दाम बोलावण्यात आले होते. तर जूनअखेर हे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तर कर्जमाफी वाटप व कर्जमाफीतील सभासदांना नवीन कर्जवाटप याचा आढावाही भंडारी यांनी घेतला. त्यात ४७४५ जणांना १७.१३ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले.पीककर्जाव्यतिरिक्त विविध योजनांत करायच्या वाटपाचा आकडाही समाधानकारक नसल्याचे आढाव्यात समोर आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर या कर्जवाटपात गती येईल, अशी अपेक्षा आहे.मात्र एकूण ९ हजारांपैकी अर्ध्या शेतकºयांना जर कर्जमाफीनंतर कर्ज दिल्याचे बँका सांगत असतील तर नियमित खातेदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना बँका नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी अशा ग्राहकांनाही कर्ज दिले जात नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी