शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ‘श्री’ निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST

१० सप्टेंबर रोजी शहरासह शहर व जिल्ह्यात ‘श्री’ची विधिवतपणे स्थापना करण्यात आली. कोरोना महामारीमुळे शासनाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीने कार्यक्रम ...

१० सप्टेंबर रोजी शहरासह शहर व जिल्ह्यात ‘श्री’ची विधिवतपणे स्थापना करण्यात आली. कोरोना महामारीमुळे शासनाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आले. अनेक गणेश मंडळांनी सकाळ, सायंकाळी आरती करत धार्मिक कार्यक्रम, तर काही गणेश मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनासाठी २० सप्टेंबर रोजी शहरात ६ कृत्रिम तलाव तर २ फिरते कुंड तयार करण्यात आले होते. याचबरोबर चिरागशहाबाबा, कयाधू नदी, जलेश्वर तलाव येथेही विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

गणपती विसर्जनासाठी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून नगर परिषदेच्या वतीने आदर्श महाविद्यालयाजवळील पाण्याच्या टाकी, शिवाजीनगर येथील दत्त मंदिर, एनटीसी मील परिसर, अग्निशमन कार्यालय, न. प. नवीन इमारत येथे कृत्रिम तलाव करण्यात आले होते. शहरातील सर्वच कृत्रिम तलावाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. गणेश नामाचा गजर करत ‘श्री’ गणरायाचे भाविकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केले.