शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. यात शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडून खा.दिलीप गांधी यांना २९ मश २0१८ रोजी दिलेल्या पत्रात पेन्शनवाढीबाबात नकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे देशातील पेन्शनर्समध्ये असंतोषाची भावना असल्याचे निवेदनात म्हटले. तर कोशियारी कमेटीच्या शिफारसी लागू करणे अशक्य असल्याचेही सरकारने म्हटल्याने आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा दिसत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना तुटपुंजे व अपमानजनक वेतन मिळत आहे. याचा तीव्र निषेध करून डिसेंबर २0१८ पूर्वी नव्या मागण्यांनुसार पेन्शन मंजूर करण्याची मागणी केली. मागण्यांमध्ये किमान ९५00 रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, अंतिम वाढीसाठी कोशियारी समितीची शिफारस लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक्झेम्ट व नॉन एक्झेम्टचा भेदभाव न करता पेन्शन लागू करा, सर्वांच्याच आरोग्यासाठी ईएसआय योजना लागू करून ती अधिक सक्षम करावी, पेन्शन कम्युटेशन व आरओसी सुविधा पुन्हा प्रदान करा, जीवन प्रमाणपत्राची कार्यवाही स्थानिक बँक खात्यातून व्हावी, अशी मागणीही केली.या निवेदनावर टी.के. टापरे, व्ही.टी. साठे, एस.के. रामावत, डी.ए. सिरसाठ, डी.पी. नरवाडे, एन.पी. घोडके, आर.आर. मुदिराज, के.एन. सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा