शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

औंढा तालुक्यात नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:02 IST

तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

जवळा बाजार ( हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

सविस्तर माहिती अशी की, औंढा तालुक्यातील पुरजळ येथील शेतकरी राजाराम मारोती वैद्य (४०) यांनी नापीकीला कंटाळून शेतशिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत राजाराम वैद्य यांच्यावर बँकेचे ८५ हजार रूपये कर्ज होते. तसेच शेतात घेतलेले दोन्ही बोअर कोरडे गेल्याने ते खचले होते. नापीकी, कर्ज व बोअर कोरडे गेल्याने याच तणावातून त्यांनी गुरूवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.

घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याHingoliहिंगोलीagricultureशेती