शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

औंढा तालुक्यात नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:02 IST

तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

जवळा बाजार ( हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

सविस्तर माहिती अशी की, औंढा तालुक्यातील पुरजळ येथील शेतकरी राजाराम मारोती वैद्य (४०) यांनी नापीकीला कंटाळून शेतशिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत राजाराम वैद्य यांच्यावर बँकेचे ८५ हजार रूपये कर्ज होते. तसेच शेतात घेतलेले दोन्ही बोअर कोरडे गेल्याने ते खचले होते. नापीकी, कर्ज व बोअर कोरडे गेल्याने याच तणावातून त्यांनी गुरूवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.

घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याHingoliहिंगोलीagricultureशेती