शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील शिवजी कºहाळे या शेतकºयाने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करीत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खा.राजीव सातव,आ.डॉ. संतोष टारफे, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, बाबा नाईक, रमेश जाधव, केशव नाईक,मारोती कºहाळे, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे, बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, शासनाने राबविलेली कर्जमाफी फसवी आहे.शेतकºयांना याचा फायदा कमी नुकसान जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे उद्योगपतींना फायदा झाला. याचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला आहे. आधीच दुष्काळ त्यात शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आॅनलाईनच्या त्रांगड्यात शेतकरीच आॅफलाईन झालो. अशा परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा विषय घेऊन सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार आहे. यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला परिपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.दौºयादरम्यान वगरवाडी येथील शेतकºयांनी रस्त्यावर गाड्या थांबवून विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या ताफ्याला शेतात नेले. यावेळी शेतकºयांनी विविध व्यथा मांडल्या. तेव्हा विखे यांनी उपस्थित अधिकाºयांना तालुक्यातील वास्तव मांडून वसमत व औंढा नागनाथ तालुका दुष्काळी यादीत घेण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्याकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस