शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील शिवजी कºहाळे या शेतकºयाने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करीत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खा.राजीव सातव,आ.डॉ. संतोष टारफे, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, बाबा नाईक, रमेश जाधव, केशव नाईक,मारोती कºहाळे, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे, बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, शासनाने राबविलेली कर्जमाफी फसवी आहे.शेतकºयांना याचा फायदा कमी नुकसान जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे उद्योगपतींना फायदा झाला. याचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला आहे. आधीच दुष्काळ त्यात शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आॅनलाईनच्या त्रांगड्यात शेतकरीच आॅफलाईन झालो. अशा परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा विषय घेऊन सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार आहे. यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला परिपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.दौºयादरम्यान वगरवाडी येथील शेतकºयांनी रस्त्यावर गाड्या थांबवून विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या ताफ्याला शेतात नेले. यावेळी शेतकºयांनी विविध व्यथा मांडल्या. तेव्हा विखे यांनी उपस्थित अधिकाºयांना तालुक्यातील वास्तव मांडून वसमत व औंढा नागनाथ तालुका दुष्काळी यादीत घेण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्याकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस