शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील शिवजी कºहाळे या शेतकºयाने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करीत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खा.राजीव सातव,आ.डॉ. संतोष टारफे, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, बाबा नाईक, रमेश जाधव, केशव नाईक,मारोती कºहाळे, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे, बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, शासनाने राबविलेली कर्जमाफी फसवी आहे.शेतकºयांना याचा फायदा कमी नुकसान जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे उद्योगपतींना फायदा झाला. याचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला आहे. आधीच दुष्काळ त्यात शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आॅनलाईनच्या त्रांगड्यात शेतकरीच आॅफलाईन झालो. अशा परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा विषय घेऊन सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार आहे. यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला परिपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.दौºयादरम्यान वगरवाडी येथील शेतकºयांनी रस्त्यावर गाड्या थांबवून विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या ताफ्याला शेतात नेले. यावेळी शेतकºयांनी विविध व्यथा मांडल्या. तेव्हा विखे यांनी उपस्थित अधिकाºयांना तालुक्यातील वास्तव मांडून वसमत व औंढा नागनाथ तालुका दुष्काळी यादीत घेण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्याकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस