शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या - राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:32 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तालुक्यातील नागेश वाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. 

नागेशवाडी येथील शिवाजी कऱ्हाळे या शेतकऱ्यांने नापिकी व कर्ज बाजारी पणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटुंबियांचे आज सकाळी  ९ वाजता विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटून सांत्वन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असून याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी, शेतमालाला भाव नाही, कर्जामाफीसाठी जाचक अटी अशा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत असा आरोपही विखे यांनी यावेळी केला. 

यावेळी खासदार राजीव सातव, आमदार डॉ संतोष टारफे, जिल्हा कृषी अधिकारी लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे,   तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, रमेश जाधव, बाबा नाईक, केशव नाईक, मारोती कऱ्हाळे, सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे,बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार