शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या - राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:32 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तालुक्यातील नागेश वाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. 

नागेशवाडी येथील शिवाजी कऱ्हाळे या शेतकऱ्यांने नापिकी व कर्ज बाजारी पणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटुंबियांचे आज सकाळी  ९ वाजता विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटून सांत्वन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असून याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी, शेतमालाला भाव नाही, कर्जामाफीसाठी जाचक अटी अशा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत असा आरोपही विखे यांनी यावेळी केला. 

यावेळी खासदार राजीव सातव, आमदार डॉ संतोष टारफे, जिल्हा कृषी अधिकारी लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे,   तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, रमेश जाधव, बाबा नाईक, केशव नाईक, मारोती कऱ्हाळे, सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे,बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार