शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘प्रत्येकास वाहतूक नियमांची माहिती हवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:32 IST

जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मंगळवारी त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते केले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी जिल्ह्यातीलच नव्हे, तर देशातील अपघाताची स्थिती सांगितली. त्यातच अतिमहत्त्वाचे म्हणजे अपघाताला रस्ते कारणीभूत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच वाहने चालविताना वाहनाची गतीही कमी असणे तेवढेच गरजेचे आहे. जिल्ह्यात तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांचा आढावा घेतला असता दिवसाकाठी एक ते दोन व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी समोर आली. त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालविल्यास अपघाताच्या घटना टळण्यास मदत होऊन आपले मौल्यवान जीवन वाचण्यास मदत होऊ शकते, असे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सीईओ मुकीम देशमुख, सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, डॉ. गोपाल कदम, विभाग नियंत्रक जे. एन. सिरसाट, उपाधीक्षक राहुल मदने, सिद्धेश्वर भोरे, बी. आर. बंदखडके, अशोक जाधव, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस