शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वर्धापन दिनी कयाधूवर जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:04 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण, सरपंच सुवर्णमाला गव्हाणे, कनिष्ठ भूवैज्ञानिक पी. पी. घडेकर, डॉ. नाकाडे, उगमचे जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, प्रा. भगवान गुठ्ठे, डॉ. के. बी. देशपांडे, जलनायक जि. प. सदस्य डॉ. सतिश पाचपुते, डॉ. अवधूत शिंदे, डॉ. पुंजाजी गाडे, प्रा. सुरेश धूत आदी उपस्थित होते. कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळीत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होण्याच्या व ग्रामस्तरीय भूजल संवादतून जनजागृतीसाठी हा कार्यक्रम सोडेगाव येथे ठेवण्यात आला होता. कयाधू पुन:रूजीवितसाठी काढण्यात आलेल्या जलदिंडीचा याच गावात समारोप झाला. यात सोडेगाव येथील ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. नदी पुनरूजीवितसाठी अधिक जनजागृती होऊन लोकचळवळ उभी राहावी या दृष्टिकोणातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे अपूरे मनुष्यबळ असूनही, कामे मात्र यंत्रनेने पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईबाबतही यंत्रणा नेहमी सक्रीय असून कयाधू पुन:रूजिवीतसाठी यंत्रणेचे मार्गदर्शनासाठी मोठा हातभार असल्याचे तुम्मोड यांनी यावेळी सांगितले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी.डी.चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा १९७१ ते आजपर्यंतचा इतिहास यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले हे कार्यालय शासनाच्या कृषि विभागातून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाची स्थापना व सुरूवातीला शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे खोलीकरण करणे, भूजलाचे विस्तृत सर्वेक्षण आणि विकास करणे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई हाताळणे, विंधन विहिर कार्यक्रम, स्त्रौत बळकटीकरणासाठी पारंपारी, अपारंपारिक उपाय-योजना राबविणे आदी कामांची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमात जलनायकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी ध. ना. कांकरीया, भिमराव शेळके, पी. पी. घडेकर, सिद्धार्थ रणवीर तसेच सोडेगाव शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले. जलनायकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी