शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकरी संपाला आंदोलनाची धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 17:27 IST

शेतकरी संपावर तर जातच आहेत. शिवाय आंदोलनेही केली जात असल्याने सध्या जिल्हा या एकाच वातावरणाने ढवळून निघाला आहे.

ऑनलाइन लोकमत 
हिंगोली, दि. 3-  शेतकरी संपावर तर जातच आहेत. शिवाय आंदोलनेही केली जात असल्याने सध्या जिल्हा या एकाच वातावरणाने ढवळून निघाला आहे. संपूर्ण शेतकºयांना कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी भूमिका अनेक शेतक-यांची दिसत आहे.
शनिवारी आखाडा बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकºयांनी आंदोलन केले. आंबे घेवून जाणारा ट्रक आडवून त्यातील आंबे व एका ऑटोतील मिरच्या, भाजीपाला, कांदे रस्त्यावर टाकले. पाऊणतास रास्ता रोको केला. वसमत तालुक्यातील कुरुंद्यात आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. तर सेनगाव तालुक्यात वटकळी, हत्त्ता, रिधोरा येथे शेतकºयांनी सकाळी १0 ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धा तालुकाच जाम झाला होता. आज हिंगोलीच्या बाजारपेठेत पुन्हा कमी भाजीपाला आल्याने भाववाढ झाली होती. तर चहाची अनेक दुकानेच बंद राहिली. दूध विक्रेते हॉटेलला दूध घालत नसल्याने हे चित्र होते. शेतकरीही मोंढ्यात धान्यच विकायला नेत नसून आंदोलनात धान्याची नासाडी होण्याची धास्ती घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारक शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले असले तरीही शेतकºयांनी मात्र आंदोलन मागे घेतले नसल्याचे दिसून येत आहे. शेतकºयांमध्ये फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप करून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी देत आहेत.